राज्यात अतिवृष्टीचा इशारा, २ दिवस रेड अलर्ट! पुणे- सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी...
औरंगाबाद-औरंगाबाद येथील एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून करणाऱ्या संशयित शरणसिंग सेठीला (२०) नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली. औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना शनिवारी घडली...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील 1 मे रोजी राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेच्या अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे बहुचर्चित ऐतिहासिक मराठवाडा...
मुंबई – पदवीच्या विद्यार्थ्याना आता आनंद व दिलासा देणारी ही वार्ता आहे. पूर्वी एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचं शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती. परंतु आता नव्या...
जालना-सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या स्कार्पिओ गाडीचा अपघात झाला आहे. काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे साईनाथ...
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला...
, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून...
आज अधिवेशनादरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढील काही दिवसात 7 हजार 231 पदांवर पोलीस भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पोलीस भरती, 2019 मधील...
औरंगाबाद : तुम्ही जर लसीचा दुसरा डोस वेळेत घेतला नाहीत तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. ओमायक्रॉनचा धोका आणि तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी कडक...
मुंबई : Heavy rains in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवस...